Author: maharashtrabreakingnews.com

शिवसैनिकांचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर तात्काळ कार्यवाही; भूमिपुत्र, शेतकऱ्यांना दिलासा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme तातडीने रद्द करण्यात यावी. यासाठी प्रशाससनाने केवळ घोषणा न करता तातडीने सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवून TP Scheme रद्द करण्याच्या ठरावाला मंजुरी देऊन ‘नोटिफिफकेशन’ काढण्यात यावे. असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला दिले. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मौजे चिखली आणि चऱ्होलीसह शहरातील काही गावांमध्ये TP Scheme राबवण्याची योजना आखली होती. स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांना विश्वासात न घेता ही Scheme लादण्याचा प्रयत्न सुरू होता. या TP Scheme ला तीव्र विरोध करण्यात आला.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष रविराज काळे यांच्या पुढाकाराने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पिंपळे निलख येथील अंगणवाडीत एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी अंगणवाडीतील लहानग्यांना पाटी, पेन्सिल, डस्टर, कलर,आणि खाऊ भेट देण्यात आला. तसेच अंगणवाडीला एक नवीन फळा भेट देऊन शिक्षणासाठी उपयुक्त साधनांची जोड देण्यात आली. छोट्या वयातच ज्ञानाचं शस्त्र हाती देणं म्हणजे शिवरायांना खरी आदरांजली असल्याचा विचार यामागे होता. बालवयात शिक्षणाची गोडी लावणं, हीच खरी संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शिक्षण हा मूलभूत हक्क होता, आणि आजच्या काळातही तो विचार जपला गेला पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. रविराज काळे यांनी सांगितले…

Read More

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनी कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  रयतेच्या स्वराज्य निर्मितीचा शहाजी राजांनी संकल्प केला.राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवाजी राजांनी पूर्ण केला.6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर जिजाऊंच्या उपस्थितीत राज्याभिषेक करून शिवाजी राजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले.छ.शिवाजीमहाराज राजे झाले.असे प्रतिपादन मराठा सेवा संघ शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. भक्ती शक्ती समूह शिल्प, निगडी येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिजाऊ ब्रिगेड च्या पुणे जिल्हाध्यक्षा मनिषा हेंबाडे , शहराध्यक्षा सुलभा यादव, सचिव वृषाली साठे यांच्या हस्ते भक्ती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. शाळेचे मुख्याध्यापक सौ सुविधा महाले शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावली. “एक विद्यार्थी – एक झाड” या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक  संदीप काटे सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजावले. त्याच बरोबर “स्वच्छ, हरित आणि सुरक्षित पर्यावरणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे,” असे शाळेच्या उपसंचालिका  अनिता  काटे म्हणाल्या.तसेच विध्यार्थ्यांना पर्यावरण पूरक सवयी अंगीकरणाचे आवहान…

Read More

हभप दत्तात्रय कुदळे यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार प्रदान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत दिवगंत महापौर कै. भिकू वाघेरे-पाटील यांच्या महत्वाचा वाटा आहे. दिवंगत भिकू वाघेरे पाटील हे पिंपरी वाघेरे गावचे माजी सरपंच होते. आणि ते एक आदर्श व्यक्तीमत्व होते, त्यामुळे त्याच्या संस्काराचा वारसा पुढे असाच सुरु ठेऊन त्याच्या आठवणी जाग्या कराव्यात, हीच त्यांना खरी आदरांजली असेल, असे प्रतिपादन माजी आमदार विलास लांडे यांनी केले. दिवंगत महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या 39 व्या स्मृतीदिनानिमित्त ते बोलत होते. कै. भिकू वाघेरे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी आमदार विलास लांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या…

Read More

कामशेत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी पर्व अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, कामशेत शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. “स्वराज्याचा मंत्र घराघरात पोहोचवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मरणातून समाजाला प्रेरणा मिळावी, म्हणून कामशेतमध्ये शिवस्मारक उभारणे ही काळाची गरज आहे. हे स्मारक भविष्यातील पिढ्यांना इतिहासाची आठवण करून देणारे तेजोमय स्थान ठरेल,” असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी यावेळी केले. शिवस्मारकाच्या प्रस्तावित जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व दुग्धाभिषेक करण्यात आला. संपूर्ण परिसर “जय भवानी, जय शिवाजी!” च्या जयघोषांनी…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचा नवीन सुधारित प्रारूप विकास आराखडा (डीपी प्लॅन) १४ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. परंतु सदरील आराखड्या संदर्भात महापालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त होत आहेत. यातच निगडी प्रभागातील यमुनानगर, निगडी तसेच से. क्र.२२ विभागाच्या रेड झोन मोजणी संदर्भात हरकत घेत, नव्याने रेडझोन मोजणीसाठी महापालिकेने भरलेले एक कोटी रुपये गेले कुठे? असा सवाल मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांही उपस्थित केला आहे. याबाबत मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 मध्ये निगडी, यमुनानगर आणि सेक्टर नंबर 22, हा भाग येत असून या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करत शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांच्या दूरदृष्टीने व अथक प्रयत्नातून अनेक संकटे झेलत, रात्रंदिन काबाडकष्ट करून शिवरायांनी व मावळ्याने स्वराज्यासाठी रक्त सांडले, घाम गाळला आणि सुवर्णक्षण आला .राज्याभिषेकाने शोषित, दबलेल्या ,पिचलेल्या आणि हाताश झालेल्या रयतेला आपले राज्य आपला राजा मिळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे सामान्यांचे रयतेच्या राज्याची स्थापना झाली असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व असंघटित कामगार, कष्टकरी ,सामान्य नागरिक यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेश माने,बालाजी धामणगावे,देविदास हाके,…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आमदार  अमित गोरखे यांच्या पुढाकाराने आज स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पर्यावरण जनजागृती आणि वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘मुले हे भारताचे भविष्य आहेत आणि पर्यावरण हे भविष्य सुरक्षित ठेवणारे साधन आहे’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमात आमदार गोरखे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले, “मुले हे भविष्य आहेत आणि भविष्यातील जग किती सुंदर आणि सुरक्षित असेल, हे त्यांच्या हातातील कृतीवर अवलंबून आहे. म्हणूनच आपण त्यांच्यामध्ये पर्यावरणाबाबतची जाणीव रुजवली पाहिजे.””झाड लावणे म्हणजे उद्याच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणे होय.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’या अभियानाचा संदर्भ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार अमित गोरखे यांच्या आमदार निधी मधून मोहननगर डॉली अँड समीर कंपनीजवळ 315 KVA चा नवीन ट्रान्सफॉर्मर तसेच सूर्योदय कॉम्प्लेक्स काळभोर नगर येथे 315 KVA च्या सद्यस्थितीतील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून 630 KVA इतकी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते झाले. अमित गोरखे म्हणाले  आमदार निधी मधून पहिला निधी माझी जन्मभूमी येथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी देण्यात आला. त्याचे मी भाग्य समजतो व गणेश लंगोटे तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे हे शक्य झाले. व पुढे देखील परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. मोहननगर व काळभोर नगर…

Read More